शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

हवाला प्रकरणाची अंतिम सुनावणी १७ सप्टेंबर रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

अमरावती : राजापेठ पोलिसांनी दोन वाहनांतून जप्त केलेल्या ३.५० कोटी रुपयांप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. ...

अमरावती : राजापेठ पोलिसांनी दोन वाहनांतून जप्त केलेल्या ३.५० कोटी रुपयांप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. बुधवारी ॲड. अमोल जलतारे यांनी स्थानिक न्यायालयात आयकर विभागातर्फे ‘रिटन सबमिशन’ दाखल केले. त्यावर न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी सुनावणीचे निर्देश दिले.

राजापेठ पोलिसांनी २७ जुलै रोजी दोन वाहनातून ३.५ कोटी रुपये जप्त केले होते. त्या रकमेवर अहमदाबाद येथील नीना शहा यांनी दावा केला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्हाला आयकर विभागासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे शहा यांच्या वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर बुधवारी ॲड. जलतारे यांनी न्यायालयात लेखी आक्षेप नोंदविला. त्या रकमेवर दावा करणारे तपासात असहकार्य करीत आहेत. आयकर विभागासमोर यायचेदेखील ते टाळत असल्याचे नमूद करीत त्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा दाखला आक्षेपात देण्यात आला. तूर्तास ती रक्कम कोषागारात पडून आहे. ती रक्कम आपली आहे, असा दावा करताना पोलिसांसमोर आपण योग्य ती कागदपत्रे दिल्याने आयकर विभागाकडे हजर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे शहा यांच्यातर्फे सांगण्यात आले. जप्त केलेल्या रकमेची शहानिशा, तिचा सोर्स तपासण्याची जबाबदारी आपली असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.