शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

पाचवी, आठवीचे वर्ग जोडण्यास स्थगिती ?

By admin | Updated: May 5, 2016 00:28 IST

स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत.

शासन निर्णयाची प्रतीक्षा : शिक्षक आमदारांची मंत्र्यांशी चर्चा अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत. या पार्श्वभूमिवर पाचवी व आठवीचे वर्ग नव्याने जोडण्यास स्थगिती मिळण्याचे संकेत आहेत. अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा चालविला आहे. राज्यात पूर्वी पहिली ते चौथी प्राथमिक, पहिला ते सातवी पूर्व माध्यमिक, पाच ते दहावी माध्यमिक, आठवीं ते दहावी माध्यमिक, पाचवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक, आठवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक असे स्तर होते. परंतु बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ (आरटीआई अनुसार) शैक्षणिक स्तर बदलण्यात आला. आता नव्या प्रक्रियेत पहिली ते पाचवी प्राथमिक, दहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी ते दहावी माध्यमिक व अकरावी -बारावीच्या शाळांना उच्च माध्यमिक व अकरावी-बारावींच्या शाळांना उच्च माध्यमिक संबोधल्या जाते. या अनुषंगाने पुणे शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार येथे पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत तेथे पाचवा, येथे वर्ग ७ ते ९ किंवा १ ते ७ किंवा ५ ते ७ वींचे वर्ग आहेत. तेथे ८ वा वर्ग जोडण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना टिसी रोखून धरल्या. आरटीई २००९ नुसार बालकांचे दाखले रोखता येत नाहीत. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देवून दाखले देत नसल्याची बाब आ. श्रीकांत देशपांडे यांनी नोंदविली आहे. (प्रतिनिधी)म्हणून व्हावी प्रक्रिया रद्द पाचवी आणि आठवीचे नवे वर्ग जोडतांना पुरेशा वर्ग खोल्या व प्रशिक्षित विषय शिक्षक नियुक्त होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या पूर्व माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान शिक्षक नाहीत. त्यामुळे वर्ग पाच व आठ जोडण्याची प्रक्रिया रद्द करावी असे निवेदन आ. देशपांडे यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटिल यांच्याशी चर्चा केली आहे. या संबंधीच्या फाईलवर शालेय शिक्षण सचिवांनी अभिप्राय दिला आहे. ना.तावडे राज्यात परतल्यानंतर पाचवी ते आठवींचे वर्ग जोडण्याची प्रक्रिया रद्द करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याचा आशावाद आ. देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.