शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची न्यायासाठी फरफट

By admin | Updated: July 30, 2014 23:48 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील आठ वर्षांपासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पूर्ण न केल्यामुळे न्यायासाठी मागील आठ वर्षांपासून त्यांची फरफट

मोहन राऊत - धामणगाव (रेल्वे)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मागील आठ वर्षांपासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पूर्ण न केल्यामुळे न्यायासाठी मागील आठ वर्षांपासून त्यांची फरफट सुरूच आहे़राज्यात सन २००५ या वर्षांत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले़ त्याकाळात आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स, कार्यक्रम अधिकारी, डाटा आॅपरेटर, समन्वयक, लेखापाल अशी पदे भरण्यात आली होती़ या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघाला. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांना अधिक पद्धतीने आरोग्याच्या सेवा मिळू लागल्या. आठ वर्षांपासून कंत्राटी सेवा देत असल्याने शासकीय सेवेत रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील आठ वर्षांत सात वेळा आंदोलने केली़तत्कालीन आयुक्तांनी फिरविला शब्द कंत्राटी कर्मचाऱ्यांना खासगी करणाबाबत आयपीएचएसमधील कर्मचारी तसेच जेएसएसके अंतर्गत कार्यरत कर्मचारी वगळता इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांचे खासगीकरण केले जाणार नाही़ तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार नवीन निर्माण होणाऱ्या जागांकरिता एनआरएचएममधील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येईल, असा शब्द तत्कालीन आयुक्त विकास खारंगे यांनी गतवर्षी २६ जुलै रोजी झालेल्या सभेत दिला होता़ परंतु याच कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ विशेषत: पाच महिन्यांचा कालावधी उलटूनसुध्दा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचे शासकीय सेवेत मागील एका वर्षात सामायोजन केले नाही़ पासून राज्यात १८ हजार कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत असताना अद्यापही मागण्या पुर्ण न केल्यामुळे न्यायासाठी त्यांची फरफट सुरूच आहे़