शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी एकवटले

By admin | Updated: July 29, 2016 00:26 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसह अन्य बँकांनी कर्ज पुनर्गठन आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत.

आंदोलन : किसान एकता मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसह अन्य बँकांनी कर्ज पुनर्गठन आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ जुलै रोजी किसान एकता मंचतर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोलताशाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निधीअभावी कर्ज पुनर्गठन करण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेने चालविला आहे. तोकड्या स्वरूपाचा आहे. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या कर्जात शेती करणे अशक्य आहे. नियमित कर्जधारकांना नाबार्डच्या धोरणाप्रमाणे वाढीव कर्जपुरवठा करण्याऐवजी शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जापेक्षाही कमी कर्जपुरवठा सहकारी सोसायट्या करीत आहेत. राज्य शासनाने सन २०१२ पासूनच्या सर्व थकीत शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन प्रक्रियेत सामावून घेण्याचे धोरण जाहीर केलेले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्ज पुनर्गठनात उचित भूमिका घेत असल्या तरी बँक शाखा व्यवस्थापकांनी आडमुठे धोरण राबविल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात सुधारणा करावी, सहकारी बँकांनी राष्ट्रीयकृत बॅकाप्रमाणे कर्ज पुरवठा करावा, बँकेतील कर्ज प्रकरणातील वशिलेबाजी कमी करावी, अशा मागण्याकडे शासनाचे निवेदनाव्दारे लक्ष वेधले. यावेळी किसान एकता मंचचे संजय कोल्हे, गोविंद इसळ, प्रवीण राऊत, राजेंद्र पारीसे, अरूण शेळके, राजेद्र पाथ्रे, दीपक घोगरे, निकेश अघाडे, निजय लिखितकर आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)