शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

शेतकरी, शेतमजूर रॅली

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना ...

अमरावती : प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचा संसार मातीत मिळविण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या हे स्पष्टपणे दाखवत आहे की, राज्यातील व केंद्रातील सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी आहे. विदर्भातील वाढत्या आत्महत्येला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. भूमी अधिग्रहण अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १९ एप्रिलला रामलिला मैदान दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाग घेण्यासाठी सर्व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महापौर, सर्व नगरसेवक, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते यांनी दिल्ली येथे रॅलीत उपस्थित राहावे असे आव्हान अमरावती शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, महानगरपालिका गटनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, शहर काँग्रेसचे प्रवक्ता अनिल बोके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)