शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

शेतकरी, शेतमजूर रॅली

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना ...

अमरावती : प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचा संसार मातीत मिळविण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या हे स्पष्टपणे दाखवत आहे की, राज्यातील व केंद्रातील सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी आहे. विदर्भातील वाढत्या आत्महत्येला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. भूमी अधिग्रहण अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १९ एप्रिलला रामलिला मैदान दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाग घेण्यासाठी सर्व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महापौर, सर्व नगरसेवक, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते यांनी दिल्ली येथे रॅलीत उपस्थित राहावे असे आव्हान अमरावती शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, महानगरपालिका गटनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, शहर काँग्रेसचे प्रवक्ता अनिल बोके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)