शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

पान ३ साठी तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती ...

पान ३ साठी

तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती वगळण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने लढा संघटनेच्यावतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले.

अप्पर वर्धा धरणातून मोझरी आणि इतर शेतीभागाला एक थेंब पाणी मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांनी २००२ पासून साखळी तथा बेमुदत उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयात घंटानाद मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आमदार बच्चू कडू आणि संजय देशमुख यांनी सतत पाठपुरावा करून तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या कडून गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली. मोझरीच्या आजूबाजूचा भाग सुजलाम सुफलाम होईल, अशी आशा असताना शेंदोळा बु, सालोरा, धोत्रा या गावातील संपूर्ण भाग तसेच वऱ्हा हे गाव योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. शेतीला पाणी मिळाले नाही, तर शेतकरी आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे ना. कडू यांना सांगण्यात आले. निवेदन देताना लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, मुरली मदनकर, मनोहर वाढोनकर, विलास इंगोले, श्रीराम समरीत, मोतीराम गायकवाड, जीवन उमप, विजय डेहनकर, ओंकार कळंबे, घनश्याम गाढवे, काजळकर आदी शेतकरी उपस्थित होते.

--------------------