शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:07 IST

खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमोबाईल कंपनीचा कहर : पावसाळ्यात शेतीचा रस्ता केला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.जुना धामनगाव ते चांदूर रेल्वे या मार्गावर एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. दररोज शेतीचे बांध खोदले जात असून, हे केबल टाकताना कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. पेरणीसाठी शेती तयार केल्यानंतर ऐनवेळी शेतीचे बांध खोदल्याने शेतकरी नाराज झाले आहे.रात्री शेतबांधात खोदकामज्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर खोदकाम करण्यास नकार दिला, त्या शेतकऱ्यांचे बांध रात्रीला केबल टाकण्यासाठी खोदले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्रीला खनन करू करता येत नसताना महसूल विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.बांधकाम विभाग झोपेतकोणत्याही मोबाईल कंपनीचा केबल टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवरची ना -हरकत परवानगी गरजेची असते. तब्बल तीनशे शेतकऱ्यांच्या शेतावरील बांध खोदला जात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे काय, यासंदर्भात हा विभाग उत्तर देत नाही. कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता बोलण्यास तयार नाही.कंत्राटदाराची दमदाटीआपल्या शेतीचे बांध खोदण्यासाठी आमची परवानगी नसताना पेरणीच्या काळात का खोदले जात आहे, अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता शेतकऱ्यांची दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आमचीच शेती अन् आम्हालाच जीवे मारण्याची धमकी संबंधित कंत्राटदाराकडून मिळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पावसाळ्याचे दिवस त्यांत शेतीची पेरणीची वेळ असताना बांधच केबलसाठी फोडले जात आहे. सदर कंत्राटदारावर त्वरित फौजदारी कारवाई करावी.- श्रीकांत रोंघे,शेतकरी, विरूळ रोंघे