शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:07 IST

खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमोबाईल कंपनीचा कहर : पावसाळ्यात शेतीचा रस्ता केला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.जुना धामनगाव ते चांदूर रेल्वे या मार्गावर एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. दररोज शेतीचे बांध खोदले जात असून, हे केबल टाकताना कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. पेरणीसाठी शेती तयार केल्यानंतर ऐनवेळी शेतीचे बांध खोदल्याने शेतकरी नाराज झाले आहे.रात्री शेतबांधात खोदकामज्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर खोदकाम करण्यास नकार दिला, त्या शेतकऱ्यांचे बांध रात्रीला केबल टाकण्यासाठी खोदले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्रीला खनन करू करता येत नसताना महसूल विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.बांधकाम विभाग झोपेतकोणत्याही मोबाईल कंपनीचा केबल टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवरची ना -हरकत परवानगी गरजेची असते. तब्बल तीनशे शेतकऱ्यांच्या शेतावरील बांध खोदला जात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे काय, यासंदर्भात हा विभाग उत्तर देत नाही. कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता बोलण्यास तयार नाही.कंत्राटदाराची दमदाटीआपल्या शेतीचे बांध खोदण्यासाठी आमची परवानगी नसताना पेरणीच्या काळात का खोदले जात आहे, अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता शेतकऱ्यांची दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आमचीच शेती अन् आम्हालाच जीवे मारण्याची धमकी संबंधित कंत्राटदाराकडून मिळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पावसाळ्याचे दिवस त्यांत शेतीची पेरणीची वेळ असताना बांधच केबलसाठी फोडले जात आहे. सदर कंत्राटदारावर त्वरित फौजदारी कारवाई करावी.- श्रीकांत रोंघे,शेतकरी, विरूळ रोंघे