शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

उमलण्यापूर्वीच तिच्या स्वप्नांचा चुराडा!

By admin | Updated: August 13, 2014 23:34 IST

अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेतून बाहेर पडावे.कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, प्रतिष्ठा मिळवून द्यावी, हे तिचे स्वप्न. पण, त्यासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचे. चिखलदरा तालुक्यातील जामली

काळाचा घाला : आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू अमरावती :अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेतून बाहेर पडावे.कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, प्रतिष्ठा मिळवून द्यावी, हे तिचे स्वप्न. पण, त्यासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचे. चिखलदरा तालुक्यातील जामली या अतिदुर्गम गावातून शिक्षणासाठी ती शहरात आली. काहीशी बुजलेली. शहराच्या वातावरणात येऊन अवघा पंधरवाडा लोटला असेल तोच काळाने घाला घातला अन् तिच्या स्वप्नांची पिसे इस्तत: विखुरली. सरिता जामुनकर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव. ती मूळची चिखलदरा तालुक्यातील जामली या आदिवासी खेड्यातील रहिवासी. वडील शेती व्यवसाय करतात. पाच बहिणी,एक भाऊ व आई-वडील अशी कुटुंबातील सदस्य संख्या. यातील दोन बहिणींचे लग्न होऊन त्या आपापल्या घरी गेलेल्या. यातील मोठी बहीण येथील कॅम्पस्थित पोलीस वसाहतीत राहते. जावई बेलसरे हे गाडगेनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सरिता कुटुंबात सर्वात लहान. घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून सरिताने इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण चांदूरबाजार तालुक्यातील कारंजा बहिरम येथे घेतले. तिथे ती आदिवासी आश्रमशाळेतच राहायची. बारावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सरिताने पुढील शिक्षण समाज कार्यात घेण्याचा निर्णय घेतला.