शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

आठ तालुके राहणार वंचित!

By admin | Updated: April 20, 2015 00:28 IST

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय..

अवकाळीची मदत : संयुक्त अहवालानुसार सहाच तालुके बाधितगजानन मोहोड ल्ल अमरावतीराज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला असताना जिल्हा प्रशासनाच्या अहवालात केवळ आठ तालुक्यांचीच नोंद आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवित हानी, घरांची पडझड, शेतजमिनीचे आणि शेतीपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. याबाबत ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. अवकाळीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतीपिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात अमरावती, धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे, भातकुली तालुक्याची नोंद आहे. केंद्राच्या परिपत्रकाने जागविली आशाकेंद्र शासनाने ८ एप्रिलला परिपत्रक जारी करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. एप्रिल २०१५ ते २०२० पर्यंतच्या नुकसानीसाठी ‘एसडीआरएफ’ वाढीव अनुदान देण्याची शिफारस केली. यामध्ये फेब्रुवारी व मार्च २०१५ च्या अवकाळी बाधितांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची आशा आहे.