शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

आठ तालुके राहणार वंचित!

By admin | Updated: April 20, 2015 00:28 IST

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय..

अवकाळीची मदत : संयुक्त अहवालानुसार सहाच तालुके बाधितगजानन मोहोड ल्ल अमरावतीराज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीसाठी आपादग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला असताना जिल्हा प्रशासनाच्या अहवालात केवळ आठ तालुक्यांचीच नोंद आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवित हानी, घरांची पडझड, शेतजमिनीचे आणि शेतीपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. याबाबत ‘विशेष बाब’ म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. अवकाळीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शेतीपिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त स्वाक्षरी अहवालात अमरावती, धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव, चांदूररेल्वे, भातकुली तालुक्याची नोंद आहे. केंद्राच्या परिपत्रकाने जागविली आशाकेंद्र शासनाने ८ एप्रिलला परिपत्रक जारी करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. एप्रिल २०१५ ते २०२० पर्यंतच्या नुकसानीसाठी ‘एसडीआरएफ’ वाढीव अनुदान देण्याची शिफारस केली. यामध्ये फेब्रुवारी व मार्च २०१५ च्या अवकाळी बाधितांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना वाढीव मदतीची आशा आहे.