शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

श्रमदानातून साकारणार पाणीदार गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:22 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील १३ गावे उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचली आहेत. पाणीदार गावे साकारण्यासाठी येथील हजारो हात राबत आहेत. यापैकी चार गावांमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे जे.सी.बी. व पोकलॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या कार्यास गती : भारतीय जैन संघटनेचा मदतीचा हात

अमोल धवसे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील १३ गावे उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचली आहेत. पाणीदार गावे साकारण्यासाठी येथील हजारो हात राबत आहेत. यापैकी चार गावांमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे जे.सी.बी. व पोकलॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात मोखड, पिंपळगाव बैनाई, धानोरा गुरव, पापळ या गावांचा समावेश आहे.लोकसहभागातून मनसंधारण ते जलसंधारण अशा टप्प्यातून तालुका पाणी टंचाईमुक्त करण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावातील दररोज १०० ते २०० लोक श्रमदान करीत आहेत. पहिल्याच दिवशी तालुक्यात सुमारे १५०० लोकांनी श्रमदान केले असल्याचे पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रवींंद्र भिस्ते व अतुल पाटील यांनी सांगितले. स्पर्धेत तालुक्यातील इतर गावेही सहभाग नोंदवितील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.नांदगाव तालुका टंचाईमुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिक, स्वयंसेवी संस्थांनी या कार्यास हातभार लावावा.- मनोज लोणारकर, तहसीलदार, नांदगाव खंडेश्वर.या स्पर्धेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चार गावात जे.सी.बी. सुविधा उपलब्ध करून कामाला गती देणार आहोत.- राजेन बोरकर, तालुका समन्वयक, भारतीय जैन संघटना