शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धारणी, दर्यापूर, अंजनगावात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:05 IST

चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे.

जनजीवन विस्कळीत : चार तालुक्यांतील सहा गावांना फटका अमरावती : चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे. १४ तालुक्यापैकी धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात धारणीत सर्वाधिक १५७.४ मिमि पाऊस पडला.या अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या दोन तालुक्यात प्रत्येकी ७१ मिमि पावसाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.२ मिमि पाऊस पडला. मागील ७२ तासांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नदी-उपनदी आणि नाल्यांना पूर आल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ५४ टक्के पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.जिल्ह्यात १ जून ते १२ जुलैदरम्यान २५३ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४०.१ मिमी अर्थात १७३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तिवसा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ७५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात १२ जुलैपर्यंत ४४०.१ मिमी पाऊस पडला.