शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अंबानींसाठी

By admin | Updated: May 28, 2017 00:05 IST

‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत.

वीरेंद्र जगताप : मोदी सरकारच्या अच्छे दिनाची काँग्रेसद्वारा पुण्यतिथीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत. पंतप्रधान पीक विम्यासाठी १८ हजार कोटींचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरणा केला. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी दोन हजार कोटीच पडले. हा विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर अंबानींसाठी असल्याचा घणाघाती आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. मात्र सर्वसामान्यांच्या पदरी ‘बुरे दिन’ आलेत. या सरकारद्वारा सत्तेपूर्वी व सत्तेत आल्यावर आश्वासनांची पूर्तता नाही. केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी करण्यात आली.आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप आ.जगताप यांनी केला. प्रत्यक्षात १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता मातीमोल दराने विकली जात आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा सरचिटणीस प्रकाश काळबांडे, भैयासाहेब मेटकर, प्रल्हादराव ठाकरे आदी उपस्थित होते. अमरावती शहर काँग्रेसनेही पत्रकार परिषदेदरम्यान मोदी सरकारचा निषेध केला.मोदी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हारार्पणसर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचे प्रतिकात्मक बॅनर तयार करून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.