शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST

टाकरखेडा संभु : भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी ...

टाकरखेडा संभु :

भातकुली तालुक्यात सर्वाधिक ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना पावसाने बारा ते पंधरा दिवसांपासून दडी मारलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस झाला असून, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात पाऊस बरसला नाहीतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षी आधीच मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी चांगला सुखावला आणि जुलैपासून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. भातकुली तालुक्यात आतापर्यंत ७० टक्के पेरणी झालेली आहे. सुरुवातीला चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारली आहे. दहा ते बारा दिवसांपासून भातकुली तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात कापसाची सर्वाधिक १०२ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. त्यापाठोपाठ सोयाबीनची ६५, तुरीची ६२ टक्के, मूग २५ टक्के, उडीद ७१ टक्के, ज्वारी १५ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. अशातच आता दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. आठ दिवसात दमदार पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

080721\img-20210708-wa0049.jpg

टाकरखेडा संभु येथील शेतकरी पेरणी करीत आहे