शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

गुन्हेगारीचा आलेख वाढला

By admin | Updated: July 13, 2014 23:12 IST

बायपासवर पोलीस चौकी अभाव

कारंजा: शहरातील बायपास परिसरात पोलीस चौकी नसल्यामुळे या परिसरात घडणार्‍या गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला आहे. शिवाय हा द्रृतगती महामार्ग असल्यामुळे अपघातांचे प्रमाणाही बर्‍यापैकी आहे.शहरातील लोकसंख्येचा आलेख वाढताच असून, ही संख्या लाखाच्या घरात गेली आहे. स्थानिक बायपासवर तर नविन शहरच वसले आहे. शिक्षक कॉलनी, आदर्श नगर, शिंदे नगर, वनदेवी नगर, सातपुते ले-आऊट, प्रियदर्शिनी कॉलनी, मानक नगर तथा मानोरा मार्गावरही अनेक वस्तींची नव्याने निर्मिती झाली आहे. याशिवाय शहरापासून अवघ्या पाच किलो मिटर अंतरावर नागपूर-औरंगाबाद हा द्रूतगती मार्ग सुद्धा आहे. त्यामुळे साहजिकच अपघात व इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना वाव मिळतो. विशेष म्हणजे या परिसरामध्ये यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांनी ही बाब अधोरेखित केली आहे. बायपास परिसरावरून पोलीस स्टेशन व नवीन बसस्थानक परिसराच्या चौकीचे अंतर जवळपास सारखेच आहे. एखादी तक्रार नोंदविण्यास जायचे असल्यास नागरिकांना मोठे अंतर गाठावे लागते. त्यामुळे अनेकजण तक्रार देणे टाळतात तर ज्यांना तक्रार देणे अतिशय गरजेचे वाटते त्यांना आर्थिक भुर्दंड सोसून पोलीस स्टेशन गाठावे लागते. बायपासवरील राणी झाँशी चौक परिसरात पोलीस स्टेशनने नवीन चौकी उघडल्यास नागरिकांना निश्‍चितच सोयीस्कर होणार आहे.