शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शहिदांना धर्मापेक्षा देशच श्रेष्ठ होता

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाने देशात क्रांतीची लाट निर्माण झाली.

चांदूरबाजार : भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या बलिदानाने देशात क्रांतीची लाट निर्माण झाली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेताना धर्मापेक्षा देशाला प्रथम स्थान दिले. म्हणूनच शहिदांना धर्मापेक्षा देशच श्रेष्ठ होता, असे प्रतिपादन वक्ते अमोल मिटकरी यांनी बेलोरा येथील शहीद भगतसिंग ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाद्वारा आयोजित शहीद कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गजानन देशमुख, तुषार देशमुख, दादा माधानकर, दादा देशमुख, संजय चव्हाण उपस्थित होते. भारताच्या इतिहासात अनेकांनी क्रांती घडविली आहे. स्वराज्याकरिता माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शंभाजी महाराज यांनी क्रांती केली. सामाजिक परिवर्तनासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. त्यांनी दाखविलेला मार्ग आजही अंगिकारता येण्यासारखा आहे, असेही यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले. तुकाराम महाराज, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारखे क्रांतिकारक होऊन गेले तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक शहीद झाले. संचालन किशोरी राऊत, आभार अतुल देशमुख यांनी मानले. सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)