शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

नांदगावात ७७३ शेतकऱ्यांकडून कापूस नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

नांदगावात खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी ३०० शेतकऱ्यांना अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी पाठवले होते. यातील १२३ जणांनी ...

नांदगावात खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी ३०० शेतकऱ्यांना अमरावती येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी पाठवले होते. यातील १२३ जणांनी आपला कापूस अमरावती केंद्रावर विक्रीसाठीही नेला होता. पण आता नांदगावात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने अमरावती केंद्रावर कापूस न नेलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना येथील केंद्रावर कापूस विक्रीसाठी बोलाविण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नांदगावात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अमरावती येथे कापूस विक्रीसाठी नेणे अडचणीचे ठरत होते. नांदगावात कापूस खरेदी केंद्र सुरू व्हावे, यासाठी येथील मानकचंदजी जैन व तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्याकडे धाव घेतली होती. जगताप यांनी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नांदगावात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात यावे, ही समस्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमक्ष मांडली. पालकमंत्र्यांनी तो प्रस्ताव पणन महासंघाच्या अध्यक्षांकडे मांडला. त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन नांदगावात २८ डिसेंबर रोजी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले.