शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

कापूस @ ४५०० रुपये

By admin | Updated: April 19, 2015 00:07 IST

शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली.

हंगाम सरला : शेतकऱ्यांचा माल नाही, व्यापाऱ्यांचाच फायदाअमरावती : शेतकऱ्यांच्या घरातील कापसाची विक्री झाल्यानंतर कापसाच्या भावात गेल्या आठवड्यात ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल भाववाढ झाली. हंगाम संपताना शेतकऱ्याजवळ कापूस नाही. त्यामुळे सद्यस्थितीत विकला जाणारा माल व्यापाऱ्यांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी व रूई यांचे भाव वधारल्याचे दर्शवून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. जिल्ह्यात पणन महासंघ व सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात आली. या दोन्ही विभागांद्वारा कापसाचा हमीभाव ४०५० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात आली. ही केंद्रे जिल्ह्यात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी ३२०० ते ३७०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकला. आधीच कर्जबाजारी व अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपला आहे. कापसाची शासकीय खरेदी बंद झाली आहे व कापसाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. अशी होत आहे भाववाढचालू महिन्यात १ एप्रिलपासून सोयाबीनसह तूर व हरभऱ्याच्या भावात वाढ होत आहे. ३१ मार्चला सोयाबीनचे भाव ३१०० रूपये प्रति क्विंटल होते. १५ एप्रिलला ३४५० रूपये प्रति क्विंटल आहेत. तुरीचे भाव ५०० रूपयांनी वाढून ६५०० रूपये प्रति क्विंटल झाले आहेत. हरभरा ३२०० रूपयांवरून ३८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.