शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कोरोना महामारीमुळे पाळणा लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

जिल्ह्यात दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे होत होते. यामध्ये गोरगरीब आपल्या मुला-मुलींचा विवाह अल्प खर्चात आणि अनुदानाचा मिळणार असल्याने सहभागी ...

जिल्ह्यात दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे होत होते. यामध्ये गोरगरीब आपल्या मुला-मुलींचा विवाह अल्प खर्चात आणि अनुदानाचा मिळणार असल्याने सहभागी व्हायचे. त्यामुळे विवाह नोंदणीचा आकडा मोठा राहत असे. मात्र, सन २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ऐन एप्रिल महिन्यात झाल्याने भीतीपोटी अनेकांनी नियोजित विवाहाची तारीख पुढे ढकलली, काहींनी रद्द केले, तर काहींचा पाहणीचाही कार्यक्रम होऊ शकला नाही. परिणामी विवाह कमी झाल्याने यंदा जन्मदरातदेखील घट झाली आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्यात ५०२३ विवाह झाले, तर सन २०२० मध्ये ४८१५ विवाह शॉर्टकट पद्धतीने उरकण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा २०८ विवाह कमी झाल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार हा आकडा वाढता असायला हवा होता. परंतु कोरोनामुळे अनेकांनी विवाह पुढे ढकलल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

बॉक्स

वर्षे जन्मदर मृत्यूदर विवाह नोंदणी

२०१८ १३.३४ ७.३४ ४८९३

२०१९ १२.९३ ७.८३ ५०२३

२०२० १२.०१ ७.६९ ४८१५

--

लॉकडाऊनमुळे रुग्णांची संख्या कमी

कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतो, हे शासनाच्या निदर्शनास येताच त्रिसूत्रीत्या पालनासंबंधी सक्ती लावण्यात आली. तसेच गर्दी ओढवणाऱ्या अनेका विभागच बंद करण्यात आले. नागरिकांचा संपर्क तुटण्याकरिता कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परिणामी आक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कोरोनाचे रुग्ण फार कमी झाले होते. मात्र, दैनंदिन कामानिमित्त अनेकांचा विविध विभागाशी संपर्क वाढल्याने व नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने पुन्हा संक्रमणात झपाट्याने वाढ झाली. आता पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आला असताना संक्रमणाचे प्रमाण मात्र तेवढेच दिसत आहे.