शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

ग्राहकांना परवडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:15 IST

कोट भेंडीची २० किलोचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जात आहे. याच्या तोडाईवरील खर्च त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. ...

कोट

भेंडीची २० किलोचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जात आहे. याच्या तोडाईवरील खर्च त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळे भेंडीतून उत्पादन खर्चही हाती लागत नाही. हिरवी मिरची १५ रुपये किलोने मागितले जात आहे. १५ किलो मिरची तोडायला दोनशे रुपये खर्च येतो. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे.

- सुनील कडू, जवळापूर, शेतकरी

* ग्राहकांना परवडेना

कोट

शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे होत नाही. २० रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागत आहे. ४० रुपये किलोच्याखाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.

- संजय वानखडे, ग्राहक, कांडली

कोट:-

बाजारात कडाडलेले भाज्यांचे भाव ग्राहकांना परवडणारे नाहीत. बटाटा वगळता कुठलाही भाजीपाला २० रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. सामान्य ग्राहकांच्या हा भाजीपाला आवाक्याबाहेरआहे.

- विनोद इंगोले, परतवाडा ग्राहक

* भावात एवढा फरक का?

कोट

मंडईत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात व्यापारी नाही. अंगावर दिलेल्या भाजीपाल्याची वेळेत वसुली नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी घेत नाही. तो टाकून द्यावा लागतो. यातच बाहेरून भाजीपाला येत आहे. दरम्यान पावसामुळे भाजीपाल्याची गुणवत्ताही कमी अधिक होते. परिणामी शेतकरी ते ग्राहक यात भावात फरक दिसून येतो.

- दीपक चंदेल, अचलपूर व्यापारी