शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

भाजपा सरकारविरोधात कॉग्रेस धडकणार विधानभवनावर

By admin | Updated: December 2, 2015 00:24 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील...

पत्रपरिषद : बबलू देशमुख यांची माहितीअमरावती : केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जवळपास १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. तपूर्वी जिल्हा काँगे्रस पक्षाचे पदाधिकाऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात त्यांनी बैठक घेऊन मोर्चासंदर्भात विस्तृत चर्चा केली. पुढे बोलताना देशमुख म्हणालेत केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दीड वर्ष झाले. राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असताना भाजपा सरकारने एकही निर्णय जनहिताचा घेतला नाही.भाजपा सरकारने सर्वत्र नापिकी आणि दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सोयाबिनला हमी भाव तर दिलाच नाही. आतातर सोयाबीनच राहिले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाहेक्टरी २५ हजार रूपये आर्थीक मदत द्यावी, कापसाला केवळ ४ हजार रूपये हमी भाव दिला आहे. कापसाला किमान सहा हजार रूपये भाव द्यावा, याशिवाय नापिकी व दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी, संत्रा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. त्यामळे या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी आत्महत्या वाढल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात, यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी पुष्पाताई बोंडे, सतीश उईके, गिरीश कराळे, केवलराम काळे, उडा उताणे, श्रीराम नेहर, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर महेंद्रसिंग गैलवार, विद्या देडू, बंडू देशमुल विलास पवार, प्रमोद दाळू, भानुदास चोपडे, बिटू मंग़रोळे, बच्चु बोबडे गणेश आरेकर उपस्थित होते.