शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

भाजपा सरकारविरोधात कॉग्रेस धडकणार विधानभवनावर

By admin | Updated: December 2, 2015 00:24 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील...

पत्रपरिषद : बबलू देशमुख यांची माहितीअमरावती : केंद्र आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारच्या जनहितविरोधी कारभाराविरोधात ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जवळपास १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. तपूर्वी जिल्हा काँगे्रस पक्षाचे पदाधिकाऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात त्यांनी बैठक घेऊन मोर्चासंदर्भात विस्तृत चर्चा केली. पुढे बोलताना देशमुख म्हणालेत केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दीड वर्ष झाले. राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असताना भाजपा सरकारने एकही निर्णय जनहिताचा घेतला नाही.भाजपा सरकारने सर्वत्र नापिकी आणि दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या हातचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सोयाबिनला हमी भाव तर दिलाच नाही. आतातर सोयाबीनच राहिले नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाहेक्टरी २५ हजार रूपये आर्थीक मदत द्यावी, कापसाला केवळ ४ हजार रूपये हमी भाव दिला आहे. कापसाला किमान सहा हजार रूपये भाव द्यावा, याशिवाय नापिकी व दुष्काळा मुळे शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी, संत्रा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. त्यामळे या शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी आत्महत्या वाढल्याने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात, यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी पुष्पाताई बोंडे, सतीश उईके, गिरीश कराळे, केवलराम काळे, उडा उताणे, श्रीराम नेहर, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर महेंद्रसिंग गैलवार, विद्या देडू, बंडू देशमुल विलास पवार, प्रमोद दाळू, भानुदास चोपडे, बिटू मंग़रोळे, बच्चु बोबडे गणेश आरेकर उपस्थित होते.