शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. ...

अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने यंदा महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांचा पर्याय ठेवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

कोरोना नियमावली पुढे देखील सुरू राहील, असे संकेत यूजसीने दिले आहे. परिस्थितीनुसार महाविद्यालयीन परीक्षा अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या घेण्यात येतील. शाखानिहाय परीक्षा घेताना सत्र २, सत्र ४ हे अंतर्गत गुण ५० आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीचा निकाल जाहीर होताच महाविद्यालीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठांना कार्यवाही करावी लागेल. साधारणत: १ ऑक्टोबरपासून प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र आरंभण्याची तयारी महाविद्यालयांना करावी लागणार आहे. यूजीसीच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी विद्यापीठांनी तयारी चालविली आहे.

---------------------

कोट

युजीसीचे पत्र नव्या शैक्षणिक सत्राबाबत गाईडलाईन मिळाल्या आहेत. परीक्षा, निकाल, प्रवेशाबाबतच्या सूचनांचे पालन करण्यात येतील. महाविद्यालयीन प्रथम वर्षाचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ.