शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

हवामान बदलाने आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:10 IST

अमरावती: शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच पडत असलेला पाऊस अशा स्थितीत जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत ...

अमरावती: शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच पडत असलेला पाऊस अशा स्थितीत जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ऋतूमान बदलाचा मानवी आरोग्यावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारच्या व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बदलत्या वातावरणात आरोग्याची पुरेशी दक्षता हाच रामबाण उपाय ठरू शकतो, असे मत झेडपीच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण उष्मा, पाऊस, थंडी असे वातावरण आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे आहे. अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शनची शक्यता वाढते. वातावरणातील बदलामुळे प्रामुख्याने सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, अस्थमा बळावण्याने संसर्गजन्य आजारामुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शरीराला काही वेळ लागतो. या समस्येत डासांचीदेखील भर पडू शकते. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करण्याचे आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवून पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. ते सर्दी, खोकला, घशाचे विकार, ताप डोकेदुखी, उलट्या जुलाब यासारखे आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरू शकते. नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात मात्र अशा वेळी कुठलेही घरगुती उपचार घेणे चुकीचे ठरू शकते. आजारी असताना तोंडाला रुमाल बांधावा, लहान मुले ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला यांच्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे विषाणूचा संसर्ग वाढतोय. ॲलर्जीच्या आजाराचे प्रमाण बळावते. त्यामुळे आरोग्याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. परिपक्व आहार वेळी महत्त्वाचा आहे. आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत

- रेवती साबळे,

अतिरक्त जिल्हा आरोग्य अधिकारी