शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

लोकसहभागातून होणार चुडामणी नदीची स्वच्छता

By admin | Updated: May 9, 2016 00:12 IST

नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते.

अमरिश आत्राम यांच्या हस्ते जलपूजन : नागरिकांनी हातभार लावावा वरुड : नदी ही गावाचे पावित्र्य असते. नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असते. ती पार पाडणे काळाची गरज आहे. रोगरार्ईमुक्त व्हायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छेतवर भर देणे गरजेचे आहे. वरुडातील चुडामणी नदीची स्वच्छता लोकसहभागातून केली जात असल्याने ही बाब शहरवासीयांकरिता कौतुकास्पद आहे. ‘नदी स्वच्छ तर गाव स्वच्छ ’ अभियानाला सर्वांनी सहकार्य केल्यास गावाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी राज्यमंत्री राजे अमरिश आत्राम यांनी चुडामणी साफसफाई अभियानादरम्यान जलपूजन कार्यक्रमात केले. यावेळी खासदार रामदास तडस, आ. अनिल बोंडे, नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, उपाध्यक्ष लीलाधर बेलसरे, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, उपसभापती अनिल गुल्हाणे, जि.प. सदस्य विक्रम ठाकरे, अर्चना मुरुमकर, राजेंद्र राजोरीया, मनोहर आंडे, नितीन खेरडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक प्रमोद पोतदार, व्यापारी संघाचे अध्यक्ष रितेश शहा, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद टाकरखेडे, लोकेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. खा. रामदास तडस यांनी सांगितले की, लोकसहभागातून प्रमाणिकपणे कोणतेही काम होवू शकते असे सांगितले. याप्रसंगी चुडामणीच्या पूर सरंक्षक भिंतीकरिता खासदार निधीतून २० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)