शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बियाण्यांची उगवण क्षमता तपासा

By admin | Updated: June 28, 2014 00:25 IST

शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले

धामणगाव (रेल्वे) : शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणीचे आवाहन राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे़सोयाबीन बियाण्याच्या पेरणीबाबतची सर्व मार्गदर्शक सूचना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी दिल्या आहेत़खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी गेल्या एक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासोबतच कृषी विभागाचीही चिंता वाढली आहे़ त्यामुळे बियाणे पेरतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाने पत्र जारी केले आहे़ सोयाबीन बियाण्याची पेरणी तीन ते चार सेमी खोलीपर्यंत करावी बियाणे हाताळताना काय काळजी घ्यावी बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक््के नसावे, बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीचे पावती घ्यावी बियाणे पिशवी व त्याला असलेले लेबल, खरेदी पावती पीक काढणी होईपर्यत जपून ठेवावी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बूरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी शेतकऱ्यांनी पिकाचा कालावधी व वाण याचा विचार करून वाण निवडावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)