शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

मुलाच्या अपहरण प्रकरणात ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात चार्जसिट दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

अमरावती : बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ९० दिवसांच्या आत आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला. ...

अमरावती : बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात राजापेठ पोलिसांनी ९० दिवसांच्या आत आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला. त्यासंदर्भाची चार्जसिट ८ मे शनिवारी न्यायालयात सादर केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक केली. सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. मुलाच्या अपहरणानंतर अमरावती हादरली होती. मात्र, अमरावती पोलिसांनी अहमदनगर गुन्हे शाखेच्या मदतीने मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप अमरावतीला आणून आई-वडिलांचा स्वाधीन केले होते. या गुन्ह्यातील मास्टर माईंड आजीच निघाली. तिने तिची नातेवाईक असलेली हिना शेख व टकलूच्या व इतर आरोपीच्या मदतीने पाच कोटींसाठी अपहरणाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते. पोलीस पथकाने या गुन्ह्यात अहमदनगर व इतर ठिकाणावरून आठ आरोपींना अटक केली होती. एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांचा सुगावा लागताचा टकलू व अज्जू हा सायन मुंबईमार्गे गुजरातला पळून गेला होता. त्याला गुजरात पोलिसांनी एका बिल्डरच्या अपहरण प्रकरणातील टोळीत अटक केली. त्यालाही राजापेठ पोलिसांनी अमरावतीत आणले. मात्र, टकलू कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचेवर उपचार करून कारागृहात रवानगी केली. राजापेठ पोलिसांनी आरोपींचा पीसीआर घेऊन आवश्यक तपास पूर्ण केला. तसेच या प्रकरणात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून चार्जसिट न्यायालयात दाखल केली. आता या प्रकरणात काय निकाल लागतो व आरोपींना किती शिक्षा होते, याकडे अमरावतीकरांची लक्ष लागले आहे.

कोट

या प्रकरणात १० आरोपींना अटक, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते. तपास पूर्ण करून ११ आरोपींविरुद्ध न्यायालयात ८ मे रोजी चार्जसिट दाखल केली आहे.

- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे