शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

सीईओंनी साधला ४२१ सरपंचासोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST

जिल्हा परिषद : गाव विकासाकरिता महत्त्वाच्या टिप्स अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत ...

जिल्हा परिषद : गाव विकासाकरिता महत्त्वाच्या टिप्स

अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व सरपंचांकरिता संवादाचे आयोजन २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. ऑनलाइन पध्दतीने पार पडलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ४२१ सरपंचांनी सहभाग नोंदविला. सीईओ अविश्यांत पंडा यांनी सरपंच संवादादरम्यान गावा विकास, शाश्वत विकास, वित्त आयोग, ग्रामस्थ सेवा सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला, सुका व न कुजणारा कचऱ्याचे कुटुंबस्तरावर विलगीकरण आदी बाबीवर महत्त्वाच्या टिप्स सरपंचांना दिल्या.

गावातील प्रत्येक नागरिकाला ई- सेवा मिळावी सर्व ग्रामस्थांचे काम गावातच व्हावे या सर्व बाबीतून गावाचा विकास व्हावा कशापध्दतीने होऊ शकतो. याबाबत सरपंच संवादाला मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी तसेच आदर्श ग्राम खिरगव्हाण येथील आदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे,शशिकांत मंगळे यांनी सरपंच संवादामध्ये सहभाग घेऊन सरपंचांना मार्गदर्शन केले तसेच सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासोबत विविध बाबीवर प्रामुख्याने सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन विषयावर संवाद साधला. तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, बी.आर.सी. आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिनेश गाडगे तर आभार प्रदर्शन प्रशांत सातव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप बद्रे यांनी केले.