शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी साधला ४२१ सरपंचासोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:14 IST

जिल्हा परिषद : गाव विकासाकरिता महत्त्वाच्या टिप्स अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत ...

जिल्हा परिषद : गाव विकासाकरिता महत्त्वाच्या टिप्स

अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणव्दारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व सरपंचांकरिता संवादाचे आयोजन २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. ऑनलाइन पध्दतीने पार पडलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ४२१ सरपंचांनी सहभाग नोंदविला. सीईओ अविश्यांत पंडा यांनी सरपंच संवादादरम्यान गावा विकास, शाश्वत विकास, वित्त आयोग, ग्रामस्थ सेवा सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला, सुका व न कुजणारा कचऱ्याचे कुटुंबस्तरावर विलगीकरण आदी बाबीवर महत्त्वाच्या टिप्स सरपंचांना दिल्या.

गावातील प्रत्येक नागरिकाला ई- सेवा मिळावी सर्व ग्रामस्थांचे काम गावातच व्हावे या सर्व बाबीतून गावाचा विकास व्हावा कशापध्दतीने होऊ शकतो. याबाबत सरपंच संवादाला मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी तसेच आदर्श ग्राम खिरगव्हाण येथील आदर्श सरपंच पुरुषोत्तम घोगरे,शशिकांत मंगळे यांनी सरपंच संवादामध्ये सहभाग घेऊन सरपंचांना मार्गदर्शन केले तसेच सीईओ अविश्यांत पंडा यांच्यासोबत विविध बाबीवर प्रामुख्याने सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन विषयावर संवाद साधला. तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, बी.आर.सी. आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिनेश गाडगे तर आभार प्रदर्शन प्रशांत सातव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रदीप बद्रे यांनी केले.