शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बी.टी.च्या १० लाख पाकिटांची मागणी

By admin | Updated: May 12, 2015 00:16 IST

यंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ ...

खरीप महिन्यावर : यंदा पिकांसाठी लागणार सव्वा लाख क्विंटल बियाणेगजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामामध्ये ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली प्रस्तावित आहे. या क्षेत्रात विविध पिकांकरिता १ लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख १४ हजार क्विंटल सोयाबीन व संकरित कपाशीची (बी.टी.) ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. कपाशी व सोयाबीनसह इतर पिकांच्या बियाण्यांची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. जिल्ह्यात ३ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे यासाठी एक लाख १४ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ५० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे. संकरित कापसाचे (बी.टी.) १ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यासाठी ९ लाख ९७ हजार पाकिटे लागणार आहेत. तूर पिकाकरिता १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आह तर ४ हजार ७७६ क्ंिवटल बियाण्यांची गरज आहे. यापैकी २ हजार ५०० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. मुगाकरिता ३८ हजार ४८३ सर्वसाधारण क्षेत्र आहे. यासाठी १ हजार २६० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ३०० क्विंटल बियाणे महाबीज कडून उपलब्ध होणार आहे. उडिदाचे ५ हजार ११८ हेक्टर पेरणी क्षेत्र असून २४४ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी १५० क्विंटल महाबीजकडून उपलब्ध होईल. संकरित ज्वारीकरिता २१ हजार ९०६ हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित असून २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये १ हजार ३०० क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. सुधारित कापसाकरिता १० हजार १५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राकरिता ६० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. बाजरीकरिता ५० हेक्टर क्षेत्र आहे व ६ क्विंटल बियाण्यांची गरज आहे. जिल्ह्यात चिखलदरा व धारणी तालुक्यात धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. यावर्षी ६ हजार ७४५ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यासाठी २ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये एक हजार ३०० क्विंटल बियाण्यांची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली आहे. अशी तपासावी सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्तीसोयाबीनच्या पोत्यामध्ये खोलवर हात घालून मुठभर बियाणे काढावेत. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन एक तुकडा जमिनीवर पसरावा, सोयाबीनचे १०० दाणे दीड ते दोन से.मी. अंतरावर १०-१० च्या रांगेत एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. अशा प्रकारे तीन नमुने करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व त्यावर दुसरा तुकडा अंथरावा, गोणपाटाच्या तुकड्याची गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडावे, ६-७ दिवसानंतर गुंडाळी जमिनीवर पसरावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे काढावेत, ७० पेक्षा जास्त दाण्याला कोंब आल्यास बियाणे उत्तम समजून एकरी ३० किलो पेरणी करावी. उगवणशक्ती कमी आल्यास तेवढे बियाणे वाढवून द्यावे. साडेनऊ लाख बी.जी-२ पाकिटांची मागणीयंदाच्या हंगामात सर्वाधिक ९ लाख ६० हजार पाकिटे बी.जी.-२ कापसाची आहेत. बीजी-१ हे ३७ हजार ५०० पाकीट आहे. ३०२८ व ६५१ वाणाची १५ लाख पाकिटांची मागणी आहे. ७३५१ वाणाची १ लाख पाकिटे, १५५ वाणाच्या बियाण्यांची २ लाख पाकिटांची मागणी आहे. अशा सर्व उत्पादक कंपन्याची ९ लाख ९७ हजार पाकीट बियाण्यांची मागणी आहे.