शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

वनपालांच्या बदल्यांमध्ये वशिलेबाजीला ब्रेक

By admin | Updated: May 27, 2014 00:22 IST

वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे.

अमरावती : वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे बाबूगिरीला तर फाटा बसलाच याउलट वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या आर्थिक देवाणघेवाणीलादेखील लगाम लावण्यात आला आहे.

मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी २२ मे रोजी अमरावती वन वृत्तातील २१ वनपालांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सरळसेवा वनपाल, पदोन्नत वनपाल या दोघानांही समसमान न्याय देत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना आणि वनविभाग या चारही शाखांमध्ये ज्या वनपालांचे नियतकालावधी झाला त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तत्पूर्वी मुख्य वनसंरक्षकांनी २0 वनरक्षकांना वनपालपदी बढतीचे आदेश दिले आहेत. वन विभागात बदली व पदोन्नती म्हटले की बाबूगिरीला सुगीचे दिवस येतात. परंतु यंदा सीसीएफ तिवारी यांनी प्रक्रिया पारदर्शपणे राबवून वनपालांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. स्वत:च्या निगराणीत बदल्यांची प्रक्रिया पार पडल्याने यात हस्तक्षेप करून चिरीमिरी करण्याचे स्वप्न बघणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. वनपरिक्षेत्र अधिकारी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करून मर्जीतील वनरक्षक, वनपालांना वनपरिक्षेत्रात घेण्यासाठी अर्थकारणाचा वापर करतात. ही बाब सीसीएफच्या निदर्शनात आली. बदल्यांमध्ये होत असलेल्या अर्थकारणाला पूर्णविराम मिळावा यासाठी सीसीएफ तिवारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारीच काय तर उपवनसंरक्षकांचाही हस्तक्षेप खपवून घेतला नाही, हे वास्तव दर्शविले. रिक्त असलेल्या वनपालांच्या जागा पदोन्नतीच्या मार्गाने भरण्यात आल्याने कर्मचार्‍यांमध्ये सीसीएफच्या या कार्यप्रणालीवर आनंद पाहावयास मिळत आहे.