शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

मारण्याची, मरण्याची भाषा भाजपाने आमच्याशी करू नये : बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:04 IST

मरण्याची आणि मारण्याची भाषा भाजपने आमच्याशी करू नये, वेळ आलीच तर शेतकरीहितासाठी बच्चू कडू शहीद होण्यासाठीही तयार आहे,....

अमरावती : मरण्याची आणि मारण्याची भाषा भाजपने आमच्याशी करू नये, वेळ आलीच तर शेतकरीहितासाठी बच्चू कडू शहीद होण्यासाठीही तयार आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी भाजपच्या आरोपांवर ‘लोकमत’शी बोलताना दिली. इंग्रज सरकारला जनतेचा आवाज ऐकू जात नव्हता, त्यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भगतसिंगांनी आवाज करणारा बॉम्ब फोडला होता. तो बॉम्ब हिंसेचा नव्हता, आक्रोशाचा होता. शेतकऱ्यांच्या वेदना शासनाला ऐकू जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हीही तसाच आक्रोशाचा बॉम्ब फोडू, असे विधान मी केले होते. नाशकात दीडशे शेतकऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे नोंदविले आहे. शेतकरी दरोडेखोर झाले तरी कधी, याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. काल लाठीमारात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. एमपीत शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. शासन जनरल डायरप्रमाणे वागत आहे. शेतकऱ्यांनी मोर्चे काढू नये काय, आंदोलने करू नये काय, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. १३ तारखेच्या ‘रेल रोको’ आंदोलनात व्यापक सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.