शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांकडून पक्ष्यांची तृष्णातृप्ती

By admin | Updated: April 24, 2017 00:47 IST

पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी राजापेठ ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. एकता मित्र मंडळांनी पुरविलेले ५० पॉट ठाण्याच्या आवारात लावून त्यांनी पक्षांची तृष्णातृप्ती केली.

एकता मित्र मंडळाचा पुढाकार : ५० ठिकाणी सुविधाअमरावती : पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी राजापेठ ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला. एकता मित्र मंडळांनी पुरविलेले ५० पॉट ठाण्याच्या आवारात लावून त्यांनी पक्षांची तृष्णातृप्ती केली. उन्हाळ्यात मानवी जीवनच होरपळून निघते, अशा स्थितीत पक्षांचेही पाण्याअभावी मृत्यू होतात. निसर्गाचे संतुलन राखण्यात पक्ष्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनाही सुरक्षितता मिळावी, यासाठी वन्यप्रेंमी झटतात. राजापेठ ठाण्याचे ठाणेदार किशोर सुर्यवंशी यांनी पक्षीप्रेमातून ठाण्याच्या परिसरात पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे. एकता मित्र मंडळांतील पदाधिकाऱ्यांनी पुरविलेली पाण्याचे पॉट ठाण्याच्या आवारात लावले. राजापेठ ठाण्याच्या आवारातील झाडावर दररोज हजारो पक्षी वास्तव्यास आहे. ठाणेदार सूर्यवंशींच्या पुढाकाराने एकता मित्र मंडळाचे गौरव लेवटे, आशिष मुल, गणेश तळकांडे, आकाश कडूकार, अक्षय चाम्बंटकर, साहील डिक्याव, अभिजित दानी यांनी वृक्षांवर पाण्याचे पॉट लावून पक्षांसाठी पाण्याची सोय केली आहे.