शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला भारत कृषक समाजाचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST

अमरावती : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे तीन कृषी कायदे रद्द करावे, याकरिता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिल्ली येथे कैक ...

अमरावती : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे तीन कृषी कायदे रद्द करावे, याकरिता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचे दिल्ली येथे कैक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भारत कृषक समाजाने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजयवीर जाखड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. बैठकीत संपूर्ण भारतातून भारत कृषक समाजाच्या सभासदांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्राची जबाबदारी डॉ. वसंत लुंगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या बैठकीला बुटासिंह बाजवा (पंजाब), मनमोहन सिंह (पंजाब), बलविंदरसिंह (पंजाब), सोहमलाल वर्मा (राजस्थान), मुरलीधर पाटील (महाराष्ट्र), सुनीता येरणे (महाराष्ट्र), गीता मिश्रा (मध्यप्रदेश), चांदबिर (हरियाणा), हेम डागर (उत्तर प्रदेश), रमेश रामट (बिहार), व्ही. चंद्रानायडू (तामिळनाडू), व्ही.रामाराव (आंध्र प्रदेश), डॉ. नरेंद्र राणा (दिल्ली) उपस्थित होते.