शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वीज पारेषण कंपनीची मनमानी

By admin | Updated: May 6, 2016 00:09 IST

सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे.

ग्रामस्थ त्रस्त : कंत्राटदारांचा सुलतानी कारभारयेवदा : सततची नापिकी, दुष्काळाचे सावट, कर्जाचा डोंगर यामुळे वैतागलेला शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. त्यात वीज मंडळाच्या तुघलकी कारभाराची आणखी भर पडली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज जोडणीचा कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांना वीज मिळालीच पाहिजे. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी जाते, त्यांना पूर्वसूचना द्यायला हवी. विजेच्या आराखड्याची माहिती दिली जावी. शेतीची मशागत योग्य तऱ्हेने करता यावी, यासाठी शेतकऱ्यांचे मत विचारात घेऊन आखणी केली तर हे काम अधिक योग्य पद्धतीने होऊ शकते. परंतु मुजोर ठेकेदार वरिष्ठांचे आदेश झुगारून मनमानी करीत आहेत. येवदा भाग नं. १ मधील गट क्र. १७० या शेतातून जुनी ११ के.व्ही. लाईन गेली आहे. त्याच शेतात नवीन ११ के. व्ही. लाईन टाकण्यात आली. तसेच एल. टी. लाईन आणि डी. पी. सुद्धा याच शेतामध्ये टाकण्यात आली. वाहतुकीच्या रस्त्यावर विजेचा खांब रोवण्यात आला. जवळपास ४० खांबाचे जाळे एकाच शेतात तयार झाले. विजेच्या खांबामुळे मशागतीला अडचण निर्माण झाला. शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी दिलीप डवरे यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. अजूनही या प्रकरणावर कार्यवाही झाली नाही. तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांवर अस्मानी, सुल्तानी संकट कायममागील तीन वर्षांपासून अल्प पावसामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर वीज महापारेषण कंपनीने अडथळा आणल्याने ते आणखीनच डबघाईस येत असल्याचे चित्र आहे. शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी आहे.