शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

बाजार समित्यांवर होणार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती

By admin | Updated: November 10, 2015 00:25 IST

राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा...

अध्यादेश : कृषी प्रक्रिया, पणन्, विधी, अर्थशास्त्र, वाणिज्य तज्ज्ञअमरावती : राज्यात ५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिकचा आर्थिक व्यवहार असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर ४ तर ५ कोटी पेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन तज्ज्ञ व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाने याविषयी १६ जून रोजी अध्यादेश काढला होता. त्याची अंमलबजावणी होणार आहे. राज्य घटनेच्या कलम २१३ (२) अन्वये अध्यादेश काढल्यानंतर होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून हा अध्यादेश सहा महिन्यापर्यंत वैध असतो. या अनुषंगाने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी सुरू झाले होते. तेव्हापासून सहा आठवडे म्हणजेच ४२ दिवसांपर्यंत हा अध्यादेश लागू असतो. तत्पूर्वी या अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे तज्ज्ञ संचालकांची निवड करावी लागणार आहे. कृषी प्रक्रियेमध्ये नेमल्या जाणाऱ्या तज्ज्ञांचा कृषी प्रक्रियेचा व्यवसाय असावा, अशी अट आहे. त्याचे स्वत:च्या नावे नोंदणी प्रमाणपत्र किंवा कृषी सहकारी प्रक्रिया संस्थेचा संचालक असावा व संस्था गेली ३ वर्ष सातत्याने उत्पादनाखाली असावी, अशीही अट आहे. तसेच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी पुरस्कारप्राप्त व्यक्तीस प्राधान्य देण्यात आले आहे. या तज्ज्ञांच्या नेमणुकीमुळे बाजार समितीचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून अनेक बदल घडून येतील.