शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अमरावती- मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:15 IST

अमरावती: कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर ...

अमरावती: कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर अंबा एक्स्प्रेस सुरू होत असल्याने पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गाडी क्रमांक ०२११२ ) ही गाडी विशेष म्हणून सुरू करण्याचा निर्णय १९ जानेवारी राेजी रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचेनत स्पष्ट केले आहे. मुंबई-अमरावती (गाडी क्रमांक ०२१११) ही सीएसएमटी येथून २५ जानेवारी रोजी सुटणार असून, अमरावती रेल्वे स्थानकावर २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. अमरावतीहून मुंबईकडे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी २२ डब्यांची असणार आहे. मुंबई. ठाणे, दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदूरा, शेगाव, मूर्तिजापूर, बडनेरा व अमरावती असे थांबे या गाडीला राहतील. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.