शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अमरावती गारठले

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

उत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे.

ताशी १० किमी वेगाने थंड वारे विदर्भाकडेवैभव बाबरेकर अमरावतीउत्तरेकडील थंड वारे ताशी १० किलोमिटर वेगाने विदर्भाकडे येत असल्यामुळे विदर्भासह अमरावती जिल्हा गारठला आहे. येत्या काही दिवसांत तापमान ८ डिग्री सेल्सीअसखाली जाण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली असून नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्याची गरज आहे. विदर्भावरील चक्राकार वारे उत्तरेकडे सरकल्यामुळे तसेच राज्यस्थान, गुजरातकडून थंड वारे विदर्भात येत असल्याने जिल्ह्यात थंडीची मध्यम लाट पसरली आहे. परंतु वातावरणात वेगाने बदल होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. बदलत्या हवामानात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास थंडीचा प्रभाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसे न झाल्यास डिसेंबरच्या सरतेशेवटी थंडीचा प्रभाव कायम राहणार असून जानेवारीत सुध्दा हुडहुडी भरणार असल्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. यंदा थंडीला तब्बल १५ दिवस उशिरा सुरूवात झाली. सोमवारपासून हळूहळू थंडी वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात १५ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद करण्यात आली असून त्यानंतर तापमान खाली घसरत आहे. दोनच दिवसात गारठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेपासून थंड व गारठण्याऱ्या वाऱ्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.