शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

शेती ही माणसाला माणूसपण देणारी शक्ती

By admin | Updated: March 23, 2016 00:36 IST

पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे.

विजय चव्हाळे : कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे उद्घाटनबडनेरा : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे. पुन्हा तेच दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला संस्कृतीची ओळख शेतीने करुन दिली आहे. शेती ही माणसाला माणूसपण मिळवून देणारी दिव्य शक्ती आहे, असे गौरवोद्गार विभागीय कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी काढले. ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०१६ चे उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे कार्यक्रम समन्वयक के.ए. धापके तर प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे संचालक रवींद्र जाधव, उपसंचालक हरी बाप्तीवाले, अशोक डोंगरे, राघव पारडकर, गिरीश निखाडे, पी.डी. देशमुख, पी. महल्ले, आशुतोष देशमुख, तापट, जयंत गायकवाड, ओमसिंह शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पीक वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण या विषयावर गिरीश निखाडे व राघव पाराळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर मृदा आरोग्यामध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व या विषयावर पी.डी. देशमुख व पी.पी. महल्ले यांनी तांत्रिक माहिती दिली. प्रास्ताविक ओमसिंह शेखावत, संचालन अर्चना काकडे तर प्रफुल्ल महल्ले यांनी उपस्थितांच आभार मानले. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रतापय जायले, करुणाशंकर सिंह, विजय शिरभाते, प्रफुल्ल महल्ले, संतोश देशमुख, आरती येवतीकर, राहूल घोगरे, शरद अवचट, सुरेश वैद्य, सुदेश घरडे, विनायक जिराफे, कैलाश शेखावत, ज्ञानेश्वर जिराफे, योगेश महल्ले, नीलेश मुळे, सुनील जाधव, महेश वैतागे, अनिकेत खंडार, मंगेश बनसोड यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)