शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ६१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST

अमरावती : तीन दिवसांपासून जिल्ह्यात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळल्याने प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्पात ...

अमरावती : तीन दिवसांपासून जिल्ह्यात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळल्याने प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्पात ६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. ही आकडेवारी २४ जुलैपर्यंतची असून त्यासंदर्भाचा अहवाल जलसंपदा विभागाने शनिवारी जारी केला.

जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला तसेच अमरावती शहराला ज्या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३४ टक्के पाणीसाठा साचला आहे. तसेच शहानूर मध्यम प्रकल्पात ६१.१० टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा प्रकल्पात ७१.६३ टक्के, पूर्णा ६१.८० टक्के, सपन ६७.२० टक्के, पंढरी प्रकल्पात ८.२६ टक्के पाणीसाठा साचला आहे. शहानूर प्रकल्पाचे दोन, चंद्रभागा तीन, पूर्णा नऊ तर सपन प्रकल्पाचे चार गेट उघडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.