शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

राष्ट्रवादीत ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

By admin | Updated: October 8, 2016 00:13 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे.

 शरद पवार : स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग फुंकलेअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे. त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, ही बाब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केली.स्थानिक देशमुख लॉनमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘रणशिंग’ विभागीय मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्याची प्रगती साधण्याची भूमिका मांडली. नवी फळी तयार करून राष्ट्रवादीला इतिहास रचायचा आहे. कर्तृत्ववान नेतृत्व तयार करण्याचे आवाहन करताना पवारांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. यश तुमचेच आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, अरूण गुजराथी, राजेंद्र शिंगणे, सुभाष ठाकरे, शरद तसरे, हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. संदीप बाजोरीया, राजकुमार पटेल, आ. ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, वसंत घुईखेडकर, बाबा राठोड, शेखर भोयर, गणेश खारकर, मेघा हरणे, स्मिता घोगरे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक सुनील वऱ्हाडे, संचालन क्षीप्रा मानकर, तर आभार बाबा राठोड यांनी मानले. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)तिवस्यात शाई फेकण्याचा प्रयत्न फसलातिवसा : शरद पवार मोटारीने अमरावतीकडे जात असताना शुक्रवारी तिवस्यात त्यांचे स्वागत करताना शाई फेकण्याचा व काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी राज माहोरे यांना तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतले. शाई फेकण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्तरीत्या मिळाली होती. मोहोरे यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.