शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात ४१.३७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने ...

अमरावती : गत दोन ते तीन दिवस जिल्ह्यात पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे उकाडा वाढला होता. रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अद्याप सिंचन प्रकल्पांत पाहिजे तेवढा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ४१.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यामध्ये पाच मध्यम प्रकल्पात ३८.९३ टक्के पाणीसाठा आहे. ८४ लघु प्रकल्पात ३२.७५ टक्के पाणीसाठा आहे, तर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात १८ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पामध्ये शहानूर प्रकल्पात सरासरी ३९.५३ टक्के पाणीसाठा आहे, तर चंद्रभागा ४९.४८ टक्के, पूर्णा प्रकल्पात सर्वाधिक ५७.११ टक्के पाणीसाठा असून दोन गेट तीन सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. त्यातून ३.९६ घनमीटर प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग होत आहे. सपन प्रकल्पात ५५.३१ टक्के, पंढरी प्रकल्पात ८.१० टक्के पाणीसाठा आहे. यंदा परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या प्रकल्पांची स्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल आहे. सिंचनासाठी पाणी देण्यातसाठी प्रकल्पांत अपेक्षीत पाणीसाठा साचणे महत्त्वाचे आहे.