शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

३५ लघुप्रकल्पांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:31 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.

ठळक मुद्देभूजलात घसरण : ४६ लघुप्रकल्पांत ४ टक्केच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे अनिष्ट परिणाम आता जाणवायला लागले आहेत. जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प असलेला अप्पर वर्धा प्रकल्पात डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसाची मध्यप्रदेशातून आवक वाढल्याने १०० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे स्थिती भक्कम असली तरी मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत ४० टक्के, पुर्णा प्रकल्पात ३० टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ३१ टक्केच साठा शिल्लक आहे. या प्रकल्पात किमान ५ ते १० टक्के मृतसाठा गृहीत धरता व सध्याच्या उष्णतेच्या लाटेत वाढलेला बाष्पीभवणाचा वेग पाहता स्थिती गंभीर आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास मे अखेरीस स्थिती गंभीर होणार आहे.सद्यस्थितीत ४५ लघुप्रकल्पांपैकी घातखेड १८ टक्के, दस्तापूर १२, सातनुर १२, जामगाव ७, खारी ४, साद्राबाडी ५, रभांग ३, ज्युटपानी १८, पुसली ४, नांदूरी १२ व चारगड प्रकल्पात ४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.हे लघुप्रकल्प कोरडेजिल्ह्यात सद्यस्थितीत साखळी, पिंपळगाव, मालेगाव, केकतपूर, सुर्यगंगा, दहिगाव धानोरा, कतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहीर, सावरपाणी, टोंगलफोडी, मालखेड, बासलापूर, सरस्वती, टाकळी, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, सातनुर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, सावलीखेडाम बोबदो, सालई, बेरदा, गंभेरी आदी प्रकल्प साठ्याअभावी कोरडेठाक पडले आहेत.