शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Updated: February 29, 2016 00:02 IST

पावसाची अनिश्चितता व त्याचा पिकावर पडणारा ताण आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान....

जलसाक्षरतेत वाढ : ठिबक, तुषार संच करणार खरेदीअमरावती : पावसाची अनिश्चितता व त्याचा पिकावर पडणारा ताण आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान. यामुळे सूक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाकडे मागणी वाढली आहे. यंदा जिल्ह्यातील १४ हजार ६२ शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक सिंचनासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत.केंद्र शासनाने सुरू केलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेला सुरुवातीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे याची जनजागृती झाली. पावसाची अनिश्चितता व पिकांचे होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा या योजनेला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यात १४,८६२ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी विदर्भातील ८४,६६८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तीन वर्षांपासून पावसाची अनिश्चितता व नापिकी यामुळे यंदा लाभार्थींची संख्या वाढली आहे. यावर्षी केंद्र सरकारने पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत राज्याला १७६ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध केले आहे. राज्य शासन १११ कोटी ४१ लाख देणार आहे. म्हणजेच यंदा सूक्ष्म सिंचनासाठी संच खरेदी करताना कृषी विभागाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे कारण कृषी विभागाने समोर केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.