शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

व-हाडात पांढ-या सोन्याची पिछेहाट!

By admin | Updated: July 19, 2016 00:31 IST

कडधान्याच्या क्षेत्रात भर झाली असून खरीप हंगामात दोन लाख हेक्टरची घट झाली आहे.

अकोला : कधीकाळी पश्‍चिम विदर्भाचे (वर्‍हाड)पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस या नगदी पिकाला ओहोटी लागली असून, यावर्षीच्या खरीप हंगामात हे क्षेत्र दोन लाख हेक्टरने कमी झाले आहे. कडधान्याच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली असून, तूर ७७ तर उडिदाचे क्षेत्र १0 हजार हेक्टरने वाढले आहे. सोयाबीनने तर यावर्षी १३ लाख ७६ हजार हेक्टरपर्यंत उच्चांकीचा आकडा गाठला आहे. दरम्यान, यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने युरिया खताच्या मागणीत वाढ झाली आहे.वर्‍हाडात ३२ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे असून, आतापर्यंत ९३ टक्के म्हणजेच ३0 लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे.पाऊस वेळेवर व पूरक झाल्याने शेतकर्‍यांनी यावर्षी सोयाबीनची विक्रमी म्हणजेच आतापर्यंत १३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. तसे बघितल्यास सोयाबीनचे या भागातील सरासरी क्षेत्र हे १२ लाख ६८ हजार आहे, तर या भागाची ओळख असलेल्या पांढर्‍या सोन्याची मात्र दरवर्षी पिछेहाट सुरू असून, यावर्षी तर हे क्षेत्र २ लाख २७ हजार हेक्टरने कमी झाले आहे. यावर्षी सरासरी १0 लाख ८७ लाख हेक्टर हवे होते ते क्षेत्र आजमितीस ८.६0 लाख हेक्टरच आहे. कडधान्याचे क्षेत्र मात्र वाढले असूून, तुरीचे क्षेत्र या भागात ४ लाख हेक्टर होते, यामध्ये ७७ हजाराची वाढ झाली आहे. उडीद ८६ हजार क्षेत्र आहे. यावर्षी ९६ हजार हेक्टरवर पेरणी झाली.४७ हजार मेट्रिक टन युरिया सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पिवळी पडल्याने युरियाची मागणी वाढली असून, ४७ हजार मेट्रिक टन निमकोटेड युरियाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.