शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

व्वा रे वा स्वच्छता अभियान!

By admin | Updated: October 3, 2014 01:26 IST

मनपाच्या शपथ कार्यक्रमात बीअरच्या बाटल्यांचा खच!

आशिष गावंडे / अकोलामहात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या भारत स्वच्छता अभियानच्या शपथ कार्यक्रमात व्यासपीठाच्या मागे चक्क बीअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच व ठिकठिकाणी घाण साचल्याचे लाजिरवाणे चित्र गुरुवारी समोर आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त केंद्र शासनाच्या आदेशानुसार ह्यभारत स्वच्छता अभियानह्ण राबविले जात आहे. त्यानुषंगाने मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी २ ऑक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब खुले नाट्यगृहात शपथ कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच मोठा गाजावाजा करीत शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख रस्त्यावर स्वच्छता अभियान राबवले. महापालिकेचा हेतू स्वच्छ असावा, यात दुमतच नाही; परंतु झाले नेमके उलटेच. महापालिकेतर्फे स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असलेल्या परिसराचीही स्वच्छता प्रशासनातर्फे घेण्यात आले नाही. त्यामुळे व्यासपीठाच्या मागील बाजूने बीअरच्या रिकाम्या बाटल्यांचा खच व घाण पसरल्याचे लाजिरवाणे चित्र समोर आले.