शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सहा दिवसांनंतर पाणी पुरवठा : ग्रामस्थांची भर उन्हात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST

अकोट उपविभागातील ग्रामिण ८६ खेडे पाणी पुरवठ्या अंतर्गत या खेड्यांना सहा ते सात दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे. सहा ...

अकोट उपविभागातील ग्रामिण ८६ खेडे पाणी पुरवठ्या अंतर्गत या खेड्यांना सहा ते सात दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे. सहा सात दिवसांसाठी पाणी साठवण व्यवस्था नसल्याने मग दुसऱ्या दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकंती करण्याची पाळी आली आहे. शिवाय हा बहुतांश भाग खारपाणपट्ट्याचा असल्याने क्षारयुक्त पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. विशेष म्हणजे दिवसभर नळाला पाणी येत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. गुरे जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

वास्तविक वान धरणात मुबलक साठा असताना, अनियमित पाणी पुरवठा का करण्यात येत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. एप्रिल, मे महिन्यातही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू नये ही शोकांतिका आहे.