शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांनंतर पाणी पुरवठा : ग्रामस्थांची भर उन्हात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:20 IST

अकोट उपविभागातील ग्रामिण ८६ खेडे पाणी पुरवठ्या अंतर्गत या खेड्यांना सहा ते सात दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे. सहा ...

अकोट उपविभागातील ग्रामिण ८६ खेडे पाणी पुरवठ्या अंतर्गत या खेड्यांना सहा ते सात दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे. सहा सात दिवसांसाठी पाणी साठवण व्यवस्था नसल्याने मग दुसऱ्या दिवसापासून नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकंती करण्याची पाळी आली आहे. शिवाय हा बहुतांश भाग खारपाणपट्ट्याचा असल्याने क्षारयुक्त पाणी नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. विशेष म्हणजे दिवसभर नळाला पाणी येत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. गुरे जनावरांच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

वास्तविक वान धरणात मुबलक साठा असताना, अनियमित पाणी पुरवठा का करण्यात येत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. किमान दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. एप्रिल, मे महिन्यातही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू नये ही शोकांतिका आहे.