शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

व-हाडातील धरणांचा जलसाठा घसरला!

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

अकोला शहराला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णा धरणात २२ दलघमी जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात झपाट्याने घट होत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ २२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे एकंदर चित्र आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविल्याने येथील धरणांमध्ये अल्प जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी हिवाळा लागला, पण थंडीला प्रत्यक्षात एक ते दीड महिन्यांनी सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आणि जानेवारीच्या प्रथम आठवड्यात थंडीला सुरुवात झाली. जानेवरीत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग काहीसा कमी झाला होता.आता पुन्हा रात्री थंडी आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २२ दलघमी म्हणजे २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बुलडाणा जिलतील नळगंगा धरणामध्ये २९.१0 दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिलतील ज्ञानगंगा प्रकल्पात ५९ टक्के, मस धरणामध्ये ७४ टक्के, कोराडी ५0 टक्के, पलढग या प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिलतील मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणा ६६ टक्के, उमा धरणात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अंभियता विजय लोळे यांनी काटेपूर्णा धरणातून शहर आणि विविध पाणीपुरवठा योजनांना प्रत्येक महिन्याला तीन दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात असल्याचे सांगून त्यानुसार येत्या सहा महिन्यांत १८ दलघमी पाणी लागेल. धरणात आजमितीस २२ दलघमी पाणी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसली तरी काटकसर व काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.