शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना प्रतीक्षा अग्रीम बोनसची!

By admin | Updated: December 12, 2014 00:17 IST

राज्यात आतापर्यंत २९ लाख क्विंटल कापसाची खरेदी; पणन महासंघाचा वाटा दोन लाख क्विंटल¯.

अकोला : राज्य शासनाने कापसाला अग्रीम बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर कापूस खरेदीला वेग आला असून, आतापर्यत राज्यात २९ लाख ३0 हजार ७३४ क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी व्यापारी आणि भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) विकला आहे. यामध्ये १ लाख ९४ हजार ६५ क्विंटल कापसाचा वाटा कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचा आहे; पण यावर्षी खासगी बाजारपेठेतील कापसाचे भाव वाढण्याची सुतराम शक्यता नसल्याने, शेतकर्‍यांचे लक्ष अग्रीम बोनसच्या अंमलबजावणीकडे लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची घोषणा केल्याने राज्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत शेतकर्‍यांनी सीसीआय, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ आणि व्यापार्‍यांना कापूस विकण्याचा सपाटा लावला आहे. मागील पाच दिवसात राज्यात कापूस विक्री वाढली असून, पणन महासंघाकडेही कापसाचा ओघ सुरू झाला आहे. सुरू वातीला १0 ते २0 हजार क्विंटल खरेदी करणार्‍या पणन महासंघाकडे दोन लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, बुधवारपासून या खरेदीमध्ये दररोज ४0 ते ५0 क्विंटलची भर पडत आहे. या अगोदर कापूस एकाधिकार योजना असताना शेतकर्‍यांना पणन महासंघामार्फतच अग्रिम बोनस देण्यात येत होता; परंतु कापूस एकाधिकार योजना गुंडाळल्यानंतर अग्रिम बोनस देण्याची योजना त्याचवेळी बंद पडली. दुष्काळी स्थिती बघता यावर्षी अग्रीम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला; पण प्रत्यक्षात पंधरा दिवसापासून या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. खासगी बाजार आणि शासकीय भाव सारखेच असल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी पणन महासंघाला कापूस विकण्यास सुरू वात केली. हे चांगले संकेत आहेत. खासगी बाजारात कापसाचे भाव वाढतील असे वाटत नसल्याचे कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी सांगीतले.