शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

कत्तलीसाठी बैलांची वाहतूक; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:21 IST

अकोला : दोन मालवाहू वाहनांमधून १६ बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरशाद ऊर्फ राजा शेख कासम कुरेशी (३३ रा. कागजीपुरा) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दोन मालवाहू वाहनांमधून १६ बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरशाद ऊर्फ राजा शेख कासम कुरेशी (३३ रा. कागजीपुरा) याला कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची कारागृहात रवानगी केली. कोतवाली पोलिसांनी दोन वाहनांमध्ये बैल कोंबून नेत असताना दगडी पूल येथे रविवारी सकाळी दोघांना पकडले. वाहनचालक मजहरउद्दीन सिराजउद्दीन कुरेशी (२७ रा. कागजीपुरा) आणि एैफाज अहमद अब्दुल सत्तार (३0 रा. मुल्लानी चौक, सिंधी कॅम्प) हे एमएच ३0 एबी २२0६ आणि एमएच 0४ डीके ३४६२ क्रमांकाच्या दोन मालवाहू वाहनांमध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी वाहनातून आम्ही बैल कत्तल करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली. या दोघांनी बैलांचा मालक कागजीपुऱ्यात राहणारा शेख इरशाद ऊर्फ राजा हा असल्याचे सांगितले. कोतवाली पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. तिघाही आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.