शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अपहृत तीन मुले वाशिम रेल्वेस्थानकावर आढळली!

By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST

अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका.

वाशिम : पुसद येथून अपहरण झालेले तीन मुले स्थानिक रेल्वे स्टेशनवर गुरूवार सायंकाळी ४.३0 वाजता आढळूनआली. अपहृत मुलं व पालकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला असला तरी शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची शंका व्यक्त होत आहे. पुसद तालुक्यातील आमदरी व धवसर या गावातील १२ ते १३ वर्षे वयोगटातील वैष्णव ज्ञानेश्‍वर गव्हाणे, अंगद गजानन भिसे व सतिष राजाराम खोकले या तीन मुलांचे बुधवारी अपहरण झाले होते. तिघांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना १0 वाजताच्या सुमारास एक मारोती व्हॅनमधील चालकांने त्यांना पुसदचा रस्ता विचारला. दरम्यान गाडीतील अज्ञात व्यक्तींनी त्या तिघांनापकडून त्यांचे हातपाय बांधले व गाडी सुसाट वेगाने पळविली. मात्र रात्रभर फिरुन फिरुन गाडी थांबल्यानंतर गाडीतले तिघेजण खाली उतरल्याची संधी साधून त्यांनी गाडीतून पळ काढला. गाडीतील तिघा जणांची चर्चेवरुन मुलांच्या किडण्या काढून त्यांना फेकून द्यायचा त्यांचा कट असल्याचे लक्षत आल्याचे मुलांनी सांगीतले. संबंधित मुलांचा पालकांना बोलावून घेवून त्यांच्या ताब्यात मुलांना देण्यात आले. आपली मुले सुखरुप मिळाल्यामुळे आपणास तक्रार द्यावयाची नाही असे संबंधित मुलांच्या पालकांनी सांगितल्यामुळे या प्रकरणी अद्याप तरी कोणतीच पोलीस कारवाई करण्यात आली नाही .