शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार!

By admin | Updated: July 13, 2016 01:30 IST

ताफ्यातील २५७ गाड्यांना नवीन टायरची प्रतीक्षा; ग्रामीण विभागात धावताहेत वयोर्मयादा झालेल्या गाड्या.

अकोला: एसटी महामंडळाच्या अकोला विभागात ५६ बसेस पूर्णत: भंगार झाल्या आहेत. वारंवार ब्रेक डाऊन, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स अशा विविध कारणांमुळे विभागातील ताफ्यातून त्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. रस्त्यावर धावणार्‍या एसटीचे आठ वर्षांंनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात; मात्र क्षमतेपक्षा अधिक वापर व नादुरुस्तीचे प्रमाण अधिक अशा विसंगतीमुळे राज्य परिवह महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांना भंगार अवस्था प्राप्त होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. नवी गाड्यांअभावी स्थानिक स्तरावरच वयोर्मयादा ओलांडलेल्या गाड्यांची पुन्हा दुरुस्ती व रंगरंगोटी केली जाते. सध्याच्या घटकेला अकोला विभागात एकूण ४0६ गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. ह्यजोपर्यंंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंंत त्या चालणार नाही.ह्ण या मागणीसाठी विभागातील संघटनांशी निगडित यांत्रिक कर्मचार्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली; मात्र तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसून, विभागात कालर्मयादा ओलांडलेल्या निम्म्याहून अधिक गाड्या ग्रामीण भागात धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागामार्फत दर महिन्याला २00 टायर्सची मागणी केली जाते; मात्र केंद्रीय कार्यालयाकडून टायरचा पुरवठाच होत नसल्याने, आजच्या घटकेला २५७ बसेस कालर्मयादा संपलेले व झिजलेले टायर्स घेऊन धावत आहेत. वारंवार 'ब्रेक डाऊनह्ण, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशा अवस्थेमुळेच विभागातील ५६ बसेस भंगार झाल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागीय कर्मशाळेत यांत्रिकीच्या २९0 जागा मंजूर आहेत. त्यांपैकी १४0 यांत्रिकी कार्यरत असून १५0 जागा रिक्त आहेत. मागील तीन वर्षांंपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुर्‍या मनुष्यबळामुळे वारंवार नादुरुस्तीसाठी येणार्‍या गाड्या जागेवरच उभ्या राहण्याचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या विभागीय कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत १२ एसटी बसेस ह्यआरसीह्ण करण्यात येते. २0 गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, अँक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. नवीन उपलब्ध नसल्याने रिमोल्ड केलेले टायर लावले जातात. अकोला विभागातील २७१ बस गाड्यांचे आरटीओ पासिंग आणि ११२ गाड्यांचे ह्यआरसीह्ण अद्याप झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.