शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार!

By admin | Updated: July 13, 2016 01:30 IST

ताफ्यातील २५७ गाड्यांना नवीन टायरची प्रतीक्षा; ग्रामीण विभागात धावताहेत वयोर्मयादा झालेल्या गाड्या.

अकोला: एसटी महामंडळाच्या अकोला विभागात ५६ बसेस पूर्णत: भंगार झाल्या आहेत. वारंवार ब्रेक डाऊन, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स अशा विविध कारणांमुळे विभागातील ताफ्यातून त्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. रस्त्यावर धावणार्‍या एसटीचे आठ वर्षांंनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात; मात्र क्षमतेपक्षा अधिक वापर व नादुरुस्तीचे प्रमाण अधिक अशा विसंगतीमुळे राज्य परिवह महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांना भंगार अवस्था प्राप्त होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. नवी गाड्यांअभावी स्थानिक स्तरावरच वयोर्मयादा ओलांडलेल्या गाड्यांची पुन्हा दुरुस्ती व रंगरंगोटी केली जाते. सध्याच्या घटकेला अकोला विभागात एकूण ४0६ गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. ह्यजोपर्यंंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंंत त्या चालणार नाही.ह्ण या मागणीसाठी विभागातील संघटनांशी निगडित यांत्रिक कर्मचार्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली; मात्र तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसून, विभागात कालर्मयादा ओलांडलेल्या निम्म्याहून अधिक गाड्या ग्रामीण भागात धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागामार्फत दर महिन्याला २00 टायर्सची मागणी केली जाते; मात्र केंद्रीय कार्यालयाकडून टायरचा पुरवठाच होत नसल्याने, आजच्या घटकेला २५७ बसेस कालर्मयादा संपलेले व झिजलेले टायर्स घेऊन धावत आहेत. वारंवार 'ब्रेक डाऊनह्ण, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशा अवस्थेमुळेच विभागातील ५६ बसेस भंगार झाल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागीय कर्मशाळेत यांत्रिकीच्या २९0 जागा मंजूर आहेत. त्यांपैकी १४0 यांत्रिकी कार्यरत असून १५0 जागा रिक्त आहेत. मागील तीन वर्षांंपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुर्‍या मनुष्यबळामुळे वारंवार नादुरुस्तीसाठी येणार्‍या गाड्या जागेवरच उभ्या राहण्याचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या विभागीय कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत १२ एसटी बसेस ह्यआरसीह्ण करण्यात येते. २0 गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, अँक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. नवीन उपलब्ध नसल्याने रिमोल्ड केलेले टायर लावले जातात. अकोला विभागातील २७१ बस गाड्यांचे आरटीओ पासिंग आणि ११२ गाड्यांचे ह्यआरसीह्ण अद्याप झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.