शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

उद्दिष्ट ९ लाख; खड्डे ६६ हजार

By admin | Updated: July 8, 2014 00:17 IST

वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले

अकोला : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असले तरी, वृक्ष लागवडीसाठी जूनअखेर जिल्ह्यात केवळ ६६ लाख ५९0 खड्डे करण्यात आले आहेत.गेल्या १ एप्रिल रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या वृक्ष लागवडीत, वृक्ष लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून ग्रामपंचातींमार्फत करण्यात येत आहेत. यावर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोहयोतून यावर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत खड्डे खोदण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ९ लाख असले तरी, जून अखेरपर्यंत वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात केवळ ६६ हजार ५९0 खड्डे खोदण्याचे काम करण्यात आल्याचे चित्र आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचे प्रमाण बघता, जिल्ह्यात यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.